महाराष्ट्रात लॉकडाऊनचा कालावधी वाढला , 15 मे पर्यंत राज्यातील लॉकडाऊन कायम राहणार ; राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय….
महाराष्ट्रात लॉकडाऊनचा कालावधी वाढला , 15 मे पर्यंत राज्यातील लॉकडाऊन कायम राहणार ; राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई दि. 28 :- 15 मे पर्यंत राज्यातील लॉकडाऊन कायम राहणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. कोरोना रूग्णांची संख्या (Corona Patient) स्थिर असली तरी कमी होत नसल्यानं लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत लॉकडाऊन कालावधी वाढवण्यावर शिक्का मोर्तब झालंय.
अपुऱ्या पुरवठ्यामुळे 1 मे ला लसीकरण सुरू होणार नसल्याचे टोपे म्हणाले. 18 ते 45 वयो गटातील लोकांसाठी लसीकरणा साठी वेगळे केंद्र असणार आहेत. केवळ सरकारी आणि पालिकेच्या लसीकरण केंद्रावरच मिळणार मोफत लस मिळतील. खासगी रूग्णालयां मध्ये मात्र लस घेण्या साठी पैसे मोजावे लागणार असल्याचे ते म्हणाले.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….