राज्यातील व्याघ्र प्रकल्प, राष्ट्रीय उघाने, अभयारण्ये बंद
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, चंद्रपूर
चंद्रपूर:- करोना विषाणूचा प्रादुभार्व रोखण्यासाठी वनविभागाने पाऊल उचलले असून राज्यातील व्याघ्र प्रकल्प, राष्ट्रीय उघाने, अभयारण्ये १८ मार्चपासून ३१ मार्चपर्यंत बंद राहणार आहेत़. मुख्य वन्यजीव रक्षक तथा प्रधान मुख्य वनसंरक्षण (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी सोमवारी प्रसिध्दी प्रत्रकारव्दारे ही माहिती दिली़. करोनामुळे विदेशातील पर्यटन टाळून काही पर्यटकांनी देशांतर्गत पर्यटनाचा पर्याय चोखाळत व्याघ्र पर्यटनाला पसंती दर्शवली होती़. परिणामी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प फुल्ल झाला़ पण आता करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वनविभागाने राज्यातील ताडोब्यासह सहा व्याघ्र प्रकल्प ३१ मार्चपर्यंत बंद पकडण्याचा निर्णय घेतला आहे़. दरम्यान, टिपेश्वर अभयारण्य ३१ मार्चपर्यंत पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येत असल्याचे विभागीय वन अधिकारी सुभाष पुराणिक यांनी कळविले आहे़.

“जमीनचोर निघाला मुरलीधर”, मित्रपक्षांचा खासदार मोहोळांविरोधात शड्डू? धंगेकरांची सूचक पोस्ट….
निवडणूक आयोगावर राज ठाकरेंचा ‘बोगस’ बॉम्ब..! ‘मतदार यादीत ९६ लाख खोटे मतदार घुसवल्याचा आरोप….
बीडमधील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ अन् धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषण ; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया….
जीआरचा फुगा फुटतोय, मराठा समाजाचा उद्रेक पुन्हा होतोय..! विखे पाटलांना घेराव….
२४ वर्षांनी बाळा नांदगावकर शिवसेना भवनात, बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींत अश्रू अनावर, म्हणाले; “लवकरच.”
९ नोव्हेंबरला शिवाजी पार्कवर बंजारा समाजाचा विशाल मोर्चा ; निरंजन नाईक होणार सहभागी….