अर्थसंकल्प 2022 ; देशाच्या विकासाला गती देणारा अर्थसंकल्प :- नितीन भुतडा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :- आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेला अर्थसंकल्प देशाच्या विकासाला गतिमान करणारा अर्थसंकल्प आहे. यामुळे देशात आत्मनिर्भर कुटुंबांची संख्या वाढेल अशी प्रतिक्रिया भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी व्यक्त केली.
आरबीआयचं डिजिटल चलन, संरक्षण क्षेत्र संशोधनासाठी खुले करणे,रेल्वे आणि रस्त्यांसाठी करण्यात आलेली भरीव तरतुद ह्या बाबी महत्वाच्या आहेत.
“भारताला आत्मनिर्भर आणि अधिक बलशाली बनविणारा हा अर्थसंकल्प आहे. सर्वसामान्य माणूस, शेतकरी-कष्टकरी अशा सर्वच घटकांना दिलासा देत, भविष्याचा वेध घेणारा हा अर्थसंकल्प आहे.
आजचा अर्थसंकल्प हा भारताला आत्मनिर्भर करणारा असून यामध्ये सर्वच घटकांना दिलासा देण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….