दहावी बारावी परीक्षांच्या बाबतीत 15 फेब्रुवारीपर्यंत निर्णय…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- दहावी आणि बारावी परीक्षांच्या बाबतीत 15 फेब्रुवारीपर्यंत आढावा घेऊन निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
बोर्ड, एसइआरटीसी, शिक्षक संघटना, शिक्षक तज्ञ तसेच मुख्याध्यापक या सगळ्यांशी चर्चा करून आराखडा ठरवून निर्णय घेतला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितले. सध्यातरी वेळेवरच परीक्षा होतील आणि त्या ऑफलाईन होतील अशी शक्यता आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….