संकटात असलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी ; युवक काँग्रेस कडून निवेदन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
कळमनुरी :- “राज्यात पावसाचे जोर वाढत जात असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात नदी नाल्या महा पूल आला असताना असत अवती भवती असलेल्या शेतात पुराचे पाणी शिरलीयाने जनावरे मृतमुखी होऊन तसेच उभी पिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांचे कंबर मोडली शेतकरी राजा संकटात सापडला त्यावर पंचनामे करत हेक्टरी 50 हजार रुपयाची मदत देण्याची मागणी तहसीलदार साहेब प्रशासनाकडे युवक काँग्रेस प्रदेश सचिव सादात पठाण, मोहम्मद परवेज, फैसल खान, मोहम्मद गौस बागवान, यांनी निवेदन द्वारे केली आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..