“परीक्षा पे चर्चा” परिक्षेचा ताण व अस्वस्थता दूर करण्यासाठी प्रधानमंत्री संबोधणार विद्यार्थ्यांना ; 1 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता विविध माध्यमांद्वारे थेट प्रसारण….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 31 मार्च :- येत्या 26 एप्रिल पासून सी.बी.एस.सी.बोर्डाच्या दहावी व बारावी च्या परिक्षा सुरू होत आहे. विद्यार्थ्यांवरील परिक्षेचा ताण व त्यांची अस्वस्थता दूर करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 1 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता विद्यार्थ्यांना संबोधीत करणार आहेत. दिल्लीच्या तालकटोरा स्टेडीयमवर होणाऱ्या या कार्यक्रमाचे विविध माध्यमांद्वारे थेट प्रसारण होणार आहे.
जवाहर नवोदय विद्यालय, केंद्रीय विद्यालय तसेच सी.बी.एस.सी.बोर्डचे विद्यार्थी, पालक व शिक्षक यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य कमलाकर धोपटे यांनी केले आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….