महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची नवनीत राणा यांची मागणी ; सुप्रिया सुळेंवरही निशाणा साधला…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- खासदार नवनीत राणा यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी केली आहे. दुसरीकडे ईडी कारवाईवर बोलताना नवनीत राणा यांनी सुप्रिया सुळेंवरही निशाणा साधला आहे.
ज्यांनी गैरव्यवहार केला तो बाहेर येतोच. तसंच ही कारवाई योग्यच असल्याचं राणा यांनी म्हटलं आहे.
‘राष्ट्रपती शासन राज्यात लागलं पाहिजे. 2 मंत्री जेलमध्ये आहेत. एकाने राजीनामा दिला आहे. एकाने नाही दिला. ज्या राज्यात अशी राजवट चालू आहे तिथे राष्ट्रपती शासन (President’s rule) लागू होणं गरजेचं आहे.’ असं देखील राणा म्हणाल्या.
सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं की, ‘सरकार पाडण्याचा संबंध येतो कुठे? मी देवेंद्रजी यांचे आभार मानते की, त्यांनी एक गोष्ट कबूल केली आहे की, 2024 नंतर त्यांचं सरकार येईल. असं ते स्वत: म्हणताय.’

सिंधुरत्न समृद्ध योजना 2.0 सुरू राहणार, संत्रा आयात शुल्क परतावा योजना रद्द…; कॅबिनेटच्या बैठकीत राज्य सरकारचे 14 धडाकेबाज निर्णय..…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण…..
मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर मोर्चा नेणारच – राजू शेट्टी…..
राज्यातील ‘या’ दोन जिल्ह्यांत तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा ; यलो अलर्ट जाहीर…..
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा ‘बुलडोजर’
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल ‘भाजपा’मधून लढणार ; रोहित पवारांचा मोठा दावा….