सवलतीने समाजाचा उद्धार होत नाही , आरक्षण आवश्यक :- हरिभाऊ राठोड़….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :- यवतमाळात राजकीय नेते एकमेकांवर टीकास्त्र सोडत आहे. संभाजी राजे भोसले हे उपोषणाला बसत आहे. त्याचे हे उपोषण २६ तारखेपासून सुरु होणार आहे. तर, त्यांच्या या उपोषणावर टीका केली जात आहे. या उपोषणावर माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी बोचऱ्या शब्दात टीका केली आहे.
फक्त, सवलती देऊन समाजाचा उद्धार होत नाही. जर खरोखरच विकास करायचा असेल तर, विकासासाठी आरक्षण अतिशय आवश्यक आहे. खासदार भोसले हे सर्व समाजाचे नेते आहेत. त्यामुळे, त्यांच्याकडून सर्वांच्याच हिताची कामे होतील,अशी अपेक्षा आहे. त्यांनी आरक्षणासह मागासवर्गीय कर्मचारी, ओबीसी, राजकिय आरक्षण आदी प्रश्नांवर आवाज उठवला पाहिजे, असा सल्लाही माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी दिला.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….