सवलतीने समाजाचा उद्धार होत नाही , आरक्षण आवश्यक :- हरिभाऊ राठोड़….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :- यवतमाळात राजकीय नेते एकमेकांवर टीकास्त्र सोडत आहे. संभाजी राजे भोसले हे उपोषणाला बसत आहे. त्याचे हे उपोषण २६ तारखेपासून सुरु होणार आहे. तर, त्यांच्या या उपोषणावर टीका केली जात आहे. या उपोषणावर माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी बोचऱ्या शब्दात टीका केली आहे.
फक्त, सवलती देऊन समाजाचा उद्धार होत नाही. जर खरोखरच विकास करायचा असेल तर, विकासासाठी आरक्षण अतिशय आवश्यक आहे. खासदार भोसले हे सर्व समाजाचे नेते आहेत. त्यामुळे, त्यांच्याकडून सर्वांच्याच हिताची कामे होतील,अशी अपेक्षा आहे. त्यांनी आरक्षणासह मागासवर्गीय कर्मचारी, ओबीसी, राजकिय आरक्षण आदी प्रश्नांवर आवाज उठवला पाहिजे, असा सल्लाही माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी दिला.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….