Skip to content
Wed. May 27th, 2026
  • Home
  • आध्यात्मिक
  • कृषिसंपदा
  • क्राइम जगत
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • साहित्य जगत
  • पर्यावरण
  • शैक्षणिक
  • E-paper
Politics Special Live

Politics Special Live

विदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र

Primary Menu
  • Home
  • आंतरराष्ट्रीय
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • विदर्भ
    • बुलढाणा
    • नागपूर
  • यवतमाळ
    • महागाव
    • उमरखेड
    • पुसद
  • विशेष बातम्या
    • आध्यात्मिक
    • कृषिसंपदा
    • क्राइम जगत
    • पर्यावरण
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सांस्कृतिक
    • साहित्य जगत
  • E-paper
  • Home
  • भाजपला केवळ काँग्रेसच आव्हान देऊ शकतं ; पक्ष सोडून गेलेल्या आझाद यांचं विधान…..
  • Breaking News

भाजपला केवळ काँग्रेसच आव्हान देऊ शकतं ; पक्ष सोडून गेलेल्या आझाद यांचं विधान…..

politics special 4 years ago

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
श्रीनगर :-
आम आदमी पक्ष (आप) हा ‘केवळ केंद्रशासित प्रदेश दिल्लीचा पक्ष आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत केवळ काँग्रेसच भारतीय जनता पक्षाला (भाजप) आव्हान देऊ शकते, असे मत काँग्रेसचे पूर्वाश्रमीचे नेते गुलाम नबी आझाद यांनी रविवारी व्यक्त केले.
काँग्रेस पक्षाबरोबरच्या अनेक दशके काम करून बाहेर पडल्यानंतर काही महिन्यांपूर्वीच आझाद यांनी म्हटलं होतं की, ते धर्मनिरपेक्षतेच्या धोरणाच्या विरोधात नसून कमकुवत पक्षव्यवस्थेच्या विरोधात आहेत.
श्रीनगर येथे एएनआयशी बोलताना ते म्हणाले की, “मी काँग्रेसपासून विभक्त झालो असलो तरी मी त्यांच्या धर्मनिरपेक्षतेच्या धोरणाच्या विरोधात नव्हतो. केवळ पक्षाची व्यवस्था कमकुवत झाल्यामुळेच मी बाहेर पडलो. गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने चांगली कामगिरी करावी अशी माझी अजूनही इच्छा आहे. तर भाजपला आव्हान देण्यासाठी ‘आप’ सक्षम नाही, असंही ते म्हणाले.

काँग्रेसवर विश्वास व्यक्त करताना ते म्हणाले की, पक्षाने हिंदू, मुस्लिम आणि शेतकऱ्यांनी अनेक वर्षे काम केलं. आम आदमी पार्टी या राज्यांमध्ये काहीही करू शकत नाही, पंजाबमध्ये ते अपयशी ठरले आहेत. त्यामुळे पंजाबची जनता त्यांना पुन्हा मतदान करणार नाही, असंही ते म्हणाले.

Share News

Post navigation

Previous देशाभरातील पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा झेंडा ; काँग्रेसच्या पदरी पुन्हा निराशा….
Next अंधेरी जिंकल्यानंतर ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया, पतीच्या आठवणीने झाल्या भावुक…..

Related Stories

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
  • Breaking News

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…

politics special 6 hours ago
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
  • Breaking News

रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….

politics special 6 hours ago
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
  • Breaking News

देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….

politics special 6 hours ago
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
  • Breaking News

“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….

politics special 6 hours ago
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
  • Breaking News

गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….

politics special 6 hours ago
संपकर्त्या सरकारी कर्मचार्‍यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्‍यांनाही लागू…
  • Breaking News

संपकर्त्या सरकारी कर्मचार्‍यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्‍यांनाही लागू…

politics special 6 hours ago

आपला जिल्हा

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…

रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….

रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….

देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….

देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….

“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….

“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….

गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….

गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….

संपकर्त्या सरकारी कर्मचार्‍यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्‍यांनाही लागू…

संपकर्त्या सरकारी कर्मचार्‍यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्‍यांनाही लागू…